प्रतिबिंब हे जोरात वाहत्या किंवा उकळत्या
पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत
आणि स्थिर पाण्यातच.
तसेच मन हे सैरभैर किंवा अशांत असताना चांगला मार्ग
कधीच मिळत नाही.मन शांत व एकाग्र करून विचार केल्यास चांगला मार्ग नक्कीच सापडेल व उचित निर्णय घेता येईल...
पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत
आणि स्थिर पाण्यातच.
तसेच मन हे सैरभैर किंवा अशांत असताना चांगला मार्ग
कधीच मिळत नाही.मन शांत व एकाग्र करून विचार केल्यास चांगला मार्ग नक्कीच सापडेल व उचित निर्णय घेता येईल...
No comments:
Post a Comment