Sunday, October 30, 2016

संंमोहन से मन:शांंति Android Aap

अपने Android Mobile मे संंमोहन से मन:शांंति अॅॅप Download करने के लिये click कीजिये

Google play app link

या फीर  Google play  मे जाके टाईप किजीये Sammohan se Manshanti ओर Download किजीये संंमोहन से मन:शांंति .

 संंमोहन से मन:शांंति अॅॅप  के फायदे :
१. मानसिक, शारिरीक एंंम भावनिक तणाव से छुटकारा पाने के लिये.
२. एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास ओर मनोबल बढाने के लिये
३. अच्छा स्वास्थ, संंपत्ती और समृृध्दी को आकर्षीत करने के लिये
४. गुस्सा, चिडचीडापन, नकारात्मक विचारासे छुटकारा पाने के लिये.


Thursday, October 13, 2016

Good or Bad will come back to you

A 6 yr old boy was in the market with his 4 yr old sister. Suddenly the boy found that his sister was lagging behind.

He stopped and looked back. His sister was standing in front of a toy shop and was watching something with great interest.

The boy went back to her and asked, "Do you want something ?" The sister pointed at the doll. The boy held her hand and like a responsible elder brother, gave that doll to her. The sister was very very happy...

The shopkeeper was watching everything and getting amused to see the matured behaviour of the boy...

Now the boy came to the counter and asked the shopkeeper, "What is the cost of this doll, Sir !"

The shopkeeper was a cool man and had experienced the odds of life. So he asked the boy with a lot of love & affection, "Well, What can you pay ?"

The boy took out all the shells that he had collected from sea shore, from his pocket and gave them to the shopkeeper. The shopkeeper took the shells and started counting as if he were counting the currency. Then he looked at the boy.The boy asked him worriedly, "Is it less?"

The shopkeeper said," No,No... These are more than the cost. So I will return the remaining." Saying so,he kept only 4 shells with him and returned the remaining.

The boy, very happily kept those shells back in his pocket and went away with his sister.

A servant in that shop got very surprised watching all these. He asked his master, "Sir ! You gave away such a costly doll just for 4 shells ???"

The shopkeeper said with a smile, "Well, for us these are mere shells. But for that boy, these shells are very precious. And at this age he does not understand what money is, but when he will grow up, he definitely will. And when he would remember that he purchased a doll with the Shells instead of Money, he will remember me and think that world is full of Good people.
It will help him develop a positive attitude and he too in turn will feel motivated to be Good."

Mind Mantra -
Whatever emotion you infuse into the world, it will further spread. If you do good, goodness will spread. If you do bad, negativity will spread. Realize you are a very powerful source of energy. 
Your good or bad will come back to you magnified. Not in the ways you want it, and probably not in the ways you can understand it. But it will come back.

Monday, September 26, 2016

बोधकथा

**

नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह गप्पा मारत बसलेले होते.
अचानक आकाशवाणी सुरू झाली...
"जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल... "

       आकाशवाणी सुरूच असते. माकड,माकडीण ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते.... काय करू...? काय करू.... ? काय करू... ?
दोघे विचार करत असतात. आकाशवाणी संपते, तेवढ्यात माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते... माकड ओरडतो, "वेडी झालीस का? असं कुठे घडतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर...."

       तेवढ्यात पलिकडून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते. ती माकडाला म्हणते, " अरे माकडा, आकाशवाणी जरी खोटी ठरली असती, तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते; पण एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी झाली आहे. संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे किंवा निर्णय न घेतल्यामुळे आज तु माकडच राहिलास. संधी दररोज मिळत नाही. तू संधी ओळखू न शकल्यामुळे, शंका घेत बसल्यामुळे आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास....!!!!"

      मित्रांनो, "मनातील आवाज"ही आकाशवाणी सारखाच असतो. जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे; अन्यथा माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून 'माकड' बनून राहावे लागेल... "

Thursday, September 22, 2016

ways to clear your mind of negative thoughts....

Get Busy

When you recognize a negative thought, get busy. If you simply sit, you will keep thinking a lot.

Improve circulation in your body

If your head is filled with too many thoughts, lie down on the floor and keep rolling and you will see the circulation in the body improves. When circulation improves then the mind feels better. That is the reason they doshayana pradakshinam (a form of worship done by rolling on the floor). Experience it and see how there is a change in your mind.

Shake hands with negative thoughts

If you keep resisting negative thoughts, and try to push them away, then they will follow you like a ghost. Shake hands with your negative thoughts. Tell them, ‘Come here and sit with me. I will not leave you’, and you will see how they quickly disappear. Thoughts are scared of you.

If you get scared of negative thoughts then they will control you. But if you shake hands with them, then they will disappear.

Pranayama and Meditation

Pranayama and Meditation is the best way to apply brakes in the buzzing mind. It is very effective and instantly calms your mind down.

Improve circulation.

Get up, do your exercise, sing, dance, do yoga, meditation, pranayama; all these will help.

Become a witness to your thoughts

You cannot stop a thought or know a thought before it comes. And when it comes, it also goes away immediately. If you are a witness to the thought, it simply drifts away and vanishes. But if you hold on to it and chew on it, then it stays with you.Thoughts come and go, but that which is the basis of thoughts – is theatma (soul). And that is what you are. You are like the sky, and thoughts are like clouds. This could be the nearest example one can give. Clouds come and go in the sky, but can they disturb or limit the vastness of the sky in any way? No, not at all.

So when you fly above the clouds, when you go beyond the clouds, you see that the sky is untouched. It is the same, it is unchanged. It is only the thoughts which keep moving. This is what happens in meditation. When you come intoSakshi bhaav, i.e., when you simply become a witness to the thoughts.

We do not have to attach ourselves to the thoughts. That is foolishness. Whether they are good thoughts, or bad thoughts – they come and go. You are far above and beyond all this. This is called the Vihangam Maarg – it means rising above thoughts and seeing that you have nothing to do with these moving thoughts.


Saturday, September 17, 2016

प्रेम ही सफल जीवन का राज है

एक औरत ने तीन संतों को अपने घर के सामने  देखा। वह उन्हें जानती नहीं थी।
औरत ने कहा – “कृपया भीतर आइये और भोजन करिए।”
संत बोले – “क्या तुम्हारे पति घर पर हैं?”
औरत – “नहीं, वे अभी बाहर गए हैं।”
संत –“हम तभी भीतर आयेंगे जब वह घर पर  हों।”
शाम को उस औरत का पति घर आया और औरत ने उसे यह सब बताया।
पति – “जाओ और उनसे कहो कि मैं घर आ गया हूँ और उनको आदर सहित बुलाओ।”
औरत बाहर गई और उनको भीतर आने के लिए कहा।
संत बोले – “हम सब किसी भी घर में एक साथ नहीं जाते।”
“पर क्यों?” – औरत ने पूछा।
उनमें से एक संत ने कहा – “मेरा नाम धन है”
फ़िर दूसरे संतों की ओर इशारा कर के कहा – “इन दोनों के नाम सफलता और प्रेम हैं।
हममें से कोई एक ही भीतर आ सकता है। आप घर के अन्य सदस्यों से मिलकर तय कर  लें कि भीतर किसे निमंत्रित करना है।”
औरत ने भीतर जाकर अपने पति को यह सब  बताया।
उसका पति बहुत प्रसन्न हो गया और
बोला –“यदि ऐसा है तो हमें धन को आमंत्रित करना चाहिए।
हमारा घर खुशियों से भर जाएगा।”
पत्नी – “मुझे लगता है कि हमें सफलता को आमंत्रित करना चाहिए।”
उनकी बेटी दूसरे कमरे से यह सब सुन रही थी।  वह उनके पास आई और बोली – “मुझे लगता है कि हमें प्रेम को आमंत्रित करना चाहिए। प्रेम से बढ़कर कुछ भी नहीं हैं।”

“तुम ठीक कहती हो, हमें प्रेम को ही बुलाना चाहिए” – उसके माता-पिता ने कहा।

औरत घर के बाहर गई और उसने संतों से पूछा – “आप में से जिनका नाम प्रेम है वे कृपया घर में  प्रवेश कर भोजन गृहण करें।”

प्रेम घर की ओर बढ़ चले।  बाकी के दो संत भी उनके
पीछे चलने लगे। औरत ने आश्चर्य से उन दोनों से पूछा –
“मैंने तो सिर्फ़ प्रेम को आमंत्रित किया था। आप लोग
भीतर क्यों जा रहे हैं?”

उनमें से एक ने कहा – “यदि आपने धन और  सफलता में से किसी एक को आमंत्रित किया होता  तो केवल वही भीतर जाता।

आपने प्रेम को आमंत्रित किया है। प्रेम कभी अकेला नहीं जाता। प्रेम जहाँ-जहाँ जाता है, धन और सफलता उसके पीछे जाते हैं।

इस कहानी को एक बार, 2 बार, 3 बार पढ़ें ........

अच्छा लगे तो प्रेम के साथ रहें, प्रेम बाटें, प्रेम दें और प्रेम लें

क्यों कि प्रेम ही सफल जीवन का राज है। :)

Friday, September 16, 2016

संस्कार

संस्कार मुलांवर करताना ते त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारून करता येत नाहीत. संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात तर ते आपल्या बोलण्यातून, वागण्यातून सहज आले पाहिजेत तरच ते मुलांच्यात खोलवर रुजले जातात. याचं एक सुंदर उदाहरण पहा.

एक मध्यमवयीन गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक ७-८ वर्षांचा मुलगा भर दुपारी असेच फिरत होते. वाटेत त्यांना एक मोठं शेत लागलं. शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाखाली त्याचं जुजबी समान होतं आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदरा अडकवला होता. सदरा पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरु झालं आणि त्याचे डोळे चमकू लागले.
तो म्हणाला, "बाबा, त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता २-२ दगड ठेवतो, जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल आणि खिशात हात घालून दगड पाहील तेव्हा खूप मजा येईल."
बाबा म्हणाले, "हो, पण मी एक बदल सुचवतो बघ ....त्या दगडांच्या ऐवजी आपण २-२ चांदीचे रुपये ठेऊ या."
मुलगा म्हणाला, छे, दगडानं जास्त गम्मत येईल, रुपयांपेक्षा."
पण बाबा म्हणाले, "पहा तर, तुला जास्त मजा येईल."
मुलगा थोड्या नाराजीनेच तयार झाला आणि त्यानं टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशात २-२ चांदीचे रुपये ठेवले. त्याला माहीत होतं....मजा तर येणारच नाही उलट रुपये मात्र जाणार. ते दोघेही एका झाडामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले. सूर्य डोक्यावर आला शेतकऱ्यानं नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधलं, चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर बसला. आता त्याचं बोलणे या दोघानाही ऐकू येऊ लागलं.
'कालच्यान अन्नाचा कण कोनाच्या पोटात गेला नाई. घरात शिजवायला कायबी नाई . कारभारीनबी उपाशीच . लेकराला दूध नाई . कसं व्हणार. काय बी समजना.' मग हताश होऊन तो उठला मडक्यातील पाणी प्यायला आणि फांदीवरचा सदरा काढून अंगात घातला. सवयीने खिशात हात गेला हाताला काही लागलं म्हणून पाहतो तो काय चांदीचे २ रुपये!...दुसऱ्या खिशात हात घातला तर त्यामध्येही २ रुपये!!. त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा बोलू लागला. 'आता या पैशानं मी धान आणील आणि कारभारनीकडं देईन मग ती रांधून पोटभर जेवल आणि लेकरालाबी दूध पाजल. लेकरू मग खूप खुश होईल. त्या दोघांना असं आनंदात बघून माझबी पोट भरल.'
मग तो नांगरलेल्या शेतात गेला वरती आकाशाकडे पहात बोलू लागला, 'देवा, कोनाच्या रूपानं तू माज्यासाठी येवडा तरास घेतलास? ज्येनं ह्ये काम केलं त्येला खूप आयुक्ष दे, त्यो जगाचा धर्मावतार होऊ दे, देवा, ही सारी तुजी दया...म्या आज भरून पावलो.'

हे सारं बोलणं ऐकून तो लहान मुलगा रडू लागला. आपल्याला काय होतं आहे हे त्यालाच कळत नव्हतं. तो बाबांना म्हणाला, "बाबा,मला काय होतय् हे मला काहीच कळत नाही. असं वाटतय् की, माझ्या शरीराला लक्ष लक्ष डोळे फुटले आहेत आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे....पण तरीही माझ्या अंगातून सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उचंबळत आहेत."
बाबा म्हणाले."बाळ, माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास. त्या गरिबाचे शब्द तू ऐकलेस ना? त्याचा आशीर्वाद देवाघरून आला आहे, तो खरा होणार."

अशी शिकवण हवी, असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की, तो कायमचा मनांवर बिंबला जाईल. धाकदपटशा करून ...जसे की, तू असेच वागायला हवे, तसेच वागायला हवे....असे करून संस्कार होत नसतात. आपणच आपल्या आचरणातून, वागणुकीतून सहज ते प्रकट करायला हवेत आणि मुलांना जाणवून द्यायला हवेत......

Sunday, September 11, 2016

*सोडुन द्यायला शिका...*

माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी  अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांना सतत टोमणे मारणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांच्या सतत चुका काढणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍याच्या संपत्तीची अभिलाषा  ठेवणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍याची कागाळी करणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांच्या दुःखात आपल सुख मानणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्यात  डोकावणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांशी स्वतःची तुलना करत राहणे.

☄सोडून द्या :
दुसर्‍यांशी सतत स्पर्धा करत राहणे.

☄साडून द्या :
दुसऱ्या ची फालतू चौकशी करणे.

☄सोडून द्या :
दुसऱ्याला कमी लेखन स्वतःला श्रेष्ठ समजणे.

☄सोडून द्या :
तुमचा खोटा अहंकार

☄सोडून द्या :
स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्या ला दुःखी करणे.

☄सोडून द्या :
एखाद्या व्यक्तील तोंडवर न बोलता त्या व्यक्ती बद्दल मागे दुसरया व्यक्ती जवळ टीका टिप्पणी करणे, माप काढणे, मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे, माझ्या सारखा दुसरा कोणी नाही हे दाखवणे.

☄सोडून द्या:
सगळ्या मित्र परिवारा मधे मीच हुशार आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो, लोकाना कमी लेखणे.
👉लक्षात ठेवा.
आपण आपल्या लबाडी,स्वाथीॅ स्वभावाने लोकाना एक दोन वेळा वेड्यात काढू शकतो, पण एकदा लोकाना समजले की लोक आपल्या पासून दूर होवू लागतात.

*तुम्ही जे दुसऱ्यांला देता तेच परत तुम्हाला मिळते. चांगलं द्या चांगल मिळेल. वाईट दिले तर आज न उद्या वाईट मिळेलच.*   

Wednesday, September 7, 2016

Growing older Vs Growing up


She said, “Hi handsome. My name is Rose. I’m eighty-seven years old. Can I give you a hug?”

I laughed and enthusiastically responded, “Of course you may!” and she gave me a giant squeeze.

“Why are you in college at such a young, innocent age?” I asked.
She jokingly replied, “I’m here to meet a rich husband, get married, and have a couple of kids…”

“No seriously,” I asked. I was curious what may have motivated her to be taking on this challenge at her age.

“I always dreamed of having a college education and now I’m getting one!” she told me.

After class we walked to the student union building and shared a chocolate milkshake.We became instant friends. Every day for the next three months, we would leave class together and talk non-stop. I was always mesmerized listening to this “time machine” as she shared her wisdom and experience with me.

Over the course of the year, Rose became a campus icon and she easily made friends wherever she went. She loved to dress up and she revelled in the attention bestowed upon her from the other students. She was living it up.

At the end of the semester we invited Rose to speak at our football banquet. I’ll never forget what she taught us. She was introduced and stepped up to the podium.
As she began to deliver her prepared speech, she dropped her three by five cards on the floor. Frustrated and a little embarrassed she leaned into the microphone and simply said, “I’m sorry I’m so jittery. I gave up beer for Lent and this whiskey is killing me! I’ll never get my speech back in order so let me just tell you what I know.”

As we laughed she cleared her throat and began, “We do not stop playing because we are old; we grow old because we stop playing. 

There are only four secrets to staying young, being happy, and achieving success. 
You have to laugh and find humor every day.
You’ve got to have a dream. When you lose your dreams, you die. 
We have so many people walking around who are dead and don’t even know it!
There is a huge difference between growing older and growing up.
If you are nineteen years old and lie in bed for one full year and don’t do one productive thing, you will turn twenty years old.
If I am eighty-seven years old and stay in bed for a year and never do anything I will turn eighty-eight.

Anybody can grow older. That doesn’t take any talent or ability. The idea is to grow up by always finding opportunity in change. 

Have no regrets. The elderly usually don’t have regrets for what we did, but rather for things we did not do. The only people who fear death are those with regrets.”

She concluded her speech by courageously singing “The Rose.”
She challenged each of us to study the lyrics and live them out in our daily lives.

At the year’s end Rose finished the college degree she had begun all those years ago.

One week after graduation Rose died peacefully in her sleep. Over two thousand college students attended her funeral in tribute to the wonderful woman who taught by example that it’s never too late to be all you can possibly be.

REMEMBER, GROWING OLDER IS MANDATORY. GROWING UP IS
OPTIONAL.

We make a Living by what we get, We make a Life by what we give

Have a great life ahead...🌹💫🌹

The BREATH OF LIFE



Breath is stillness in slow motion.  It is involuntary and voluntary. Breath is the breast milk of source. We feel the movement of God through the movement of our breath.

Inhalation is the access to inspiration - the entering in of spirit. Exhalation is expiration - the exiting of spirit.

Breath is the central core of Being and is untouched by any negativity.  Breath transcends imbalanced emotions.

The breath in our body is a wave moving within the ocean of life as God.

Breath is the fuel of all that is known or ever will be known.

Every deep breath fuels and fires the brain cells and makes the mind a sharper and greater portal for knowledge and wisdom.

Breath being the Spirit of God is Eternal and extends from the beginning-less beginning all the way into the endless-end.

Breath is the affirmation of the Eternality of our soul.

Breath is our connection and access code to Eternity.

Birth and death are the two great facets of breath.  Upon birth the first axis of breath is the inhalation.  Upon death the last axis of breath is the exhalation.
We inhale our way into our body and exhale our way into our Spirit.

Every deep breath is a prayer for life and lengthens the physical lifespan. 
Every shallow breath denies life and limits the welcoming of God into the kingdom of our body and soul.

Every deep breath fuels and fires the brain cells and makes the mind sharper
and greater portal for knowledge and wisdom.

Every word is the movement of breath.  Every song is the melody of breath.

Breath is the fuel of ecstasy and bliss.

During the day plants and trees and all vegetation emits massive amounts of oxygen.

Mouth to mouth resuscitation brings the dead and dying back to physical life.

Breath is God within hiding in plain sight.

Breath is the supreme source of life that creates inner substance which then
becomes the form of manifestation.

Breath is the life force of us all and has no boundaries of separation.

Breath follows and empowers thought and feeling therefore we must be discerning about where we focus our mind and emotions.

To be negative toward any being is to be negative toward breath which blocks
our access to the greater blessings of breath.

Breath is the means by which I realize that I am happening to my life rather
than the illusion that my life is happening to me.

To be inspired is to be moved in creation by breath.

Breath is the access to the fountain of youth.

Breath is the evidence of our infinite abundance.

Breath is the activity of love.  To breathe is to love and to love is to breathe.

Deep breathing awakens Eternal remembrance as the wings of cosmic consciousness.

Astarius Miraculii

Thought Power

अमेरिकेत जेव्हा एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा तेथील काही वैज्ञानिकांनी विचार केला की आपण ह्या कैद्यावर काही  प्रयोग करूयात. तेव्हा त्या कैद्याला सांगितलं गेलं की तुला फाशी न देता विषारी कोब्रा डसवून मारू.  

त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेल्यानंतर त्या कैद्याचे डोळे बंद करून त्यास खुर्चीला बांधले आणि त्याला साप डसवून नाही तर दोन सेफ्टी पिन्स टोचण्यात आल्या आणि काय आश्चर्य त्या कैद्याचा दोन सेकंदात  म्रूत्यू झाला.

पोस्टमॉर्टेम केल्यानंतर समजलं की कैद्याच्या शरीरात सापच्या विषासमानच विष आहे.

अाता हे विष कुठून आलं की ज्यामुळे कैद्यांचा जीव गेला. ते विष मानसिक धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच उत्पन्न केलं होतं.

 आपल्या प्रत्येक संकल्पामुळे पॉजिटिव किंवा  निगेटिव एनर्जी उत्पन्न होते व त्यानुसार आपल्या शरीरात Hormones उत्पन्न होतात.

90% आजारांचं मूळ कारण नकारात्मक विचारांनी उत्पन्न होणारी ऊर्जाच आहे.

आज मनुष्य आपल्या चुकीच्या विचारांनी भस्मासुर बनून स्वताचा विनाश स्वताच करतोय.

अापले विचार सदैव सकारात्मक ठेवा आणि आनंदी रहा.

25 व्या वर्षापर्यंत आपल्याला चिंता नसते की "लोकं काय म्हणतील ? "

50 व्या वर्षापर्यंत ह्याच विचारात जगतो की "लोकं काय विचार करतील "

50 व्या वर्षानंतर समजतं की ,
" आपल्या विषयी कोणीही विचार करत नव्हतं! "
Life Is Beautiful, Enjoy Forever.

🌹ध्यान अर्थात मेडिटेशन


ध्यान अर्थात मेडिटेशन स्वास्थ्य प्राप्त करने की एक प्राचीन विधि है। मेडिटेशन से कमाल के लाभों के चलते इसका लाभ उठाने वाले लोगों की संख्या देश और विदेश दोनों में निरंतर बढ़ती जा रही है। स्वस्थ व्यक्ति वह है जो शारीरिक तौर पर स्वस्थ, मानसिक तौर पर सजग, भावानात्मक तौर पर शांत और आध्यत्मिक तौर पर सजग हो। पूरी तरह से स्वस्थ रहने के लिए मानसिक और भावानात्मक पहलू भी उतने ही जरूरी हैं जितना कि शारीरिक पहलू।
मेडिटेशन सदियों से कई बीमारियों के इलाज का अभिन्न अंग रहा है, जो बदलते समय में भी दोबारा अपनी पकड़ बनाता जा रहा है। जिससे संपूर्ण स्वास्थ्य के सभी पहलुओं को हासिल करने में मदद मिलती है।
एक शक्तिशाली दवा
वास्तव में ध्यान एक साधारण, लेकिन शक्तिशाली तकनीक व मेडिसन है, जो आपके मस्तिष्क को शांत और स्थिर रखता है। आपको करना सिर्फ यह होता है कि आप बस अपनी आंखें बंद करके बैठ जाएं और धीरे-धीरे शांती का अनुभव करें।
शुरुआत में ध्यान लगाने में थोड़ी दिक्कत हो सकती है, मन यहां-वहां भटकेगा, लेकिन दृढ़ इच्छाशक्ति के साथ आप मन को जल्द काबू कर सकते हैं।
अनेक जटिल बीमारियो में फायदा।
ध्यान हमें सिर्फ मानसिक शांति ही नहीं प्रदान करता, बल्कि कई अध्ययनों में यह बात भी सामने आई है कि इससे एलर्जी, उत्तेजना, अस्थमा, कैंसर, थकान, हृदय संबंधी बीमारियों, हाई ब्लड प्रेशर, अनिद्रा आदि में आराम मिलता है।
कई मनोवैज्ञानिक बीमारियों से भी राहत दिलाने में ध्यान हमारी काफी सहायता करता है। इस लिए इसे एक शक्तिशाली दवा कहना गलत न होगा।
मेडिटेशन विचारों को संकेन्द्रित करने में मदद करता है। साधारण भाषा में कहें तो मेडिटेशन ऐसा अभ्यास है जिसके जरिए व्यक्ति अपने दिमाग को और बेहतर के लिए प्रशिक्षित करता है।
इसे ‘स्पिरिचुअल एक्सरसाइज’ यानी आध्यात्मिक व्यायाम भी कहा जाता है जिसके अंतर्गत अवेयरनेस यानी जागरूकता, एकाग्रता, फोकस और सतर्कता आदि आते हैं।
आयुर्वेद और भारतीय फिलॉसफी में दिमाग को छठी इंद्रिय कहा गया है जिसका सभी अन्य पांचों इंद्रियों पर काबू होता है। इसलिए इसे ‘सभी इंद्रियों में सर्वोपरि’ कहा गया है। सभी इंद्रियों के बीच सामंजस्य बिठाने और नियंत्रण करने के अलावा, दिमाग एक ऐसे अंग के तौर पर भी काम करता है जिसके अपने कुछ काम होते हैं, जैसे अनुमान लगाना, इच्छा करना, बोलना, विचार, क्रियाकलाप, भावनाएं, व्यवहारगत आदतें आदि।
दरअसल भावनात्मक तनाव की शारिरिक प्रतिक्रियाएं हमारे शरीर के हॉरमोन्स और बॉयो केमिकल्स के स्राव के जरिए पैदा होती है। शुरू में यह कई अलग-अलग और सामान्य से लगने वाले लक्षणों की तरह सामने आती है, जैसे नींद न आना, डायरिया, उल्टी, सिरदर्द, भूख न लगना आदि, लेकिन समय बीतने के साथ ये काफी जटिल और जानलेवा बीमारियों के रूप में बदल जाती है।
मेडिटेशन के कुछ प्रमुख लाभ
*.शांति और संतुलन।
*.आत्म जागरूकता में वृद्धी।
*.ध्यान केंद्र करने की क्षमता बढ़ाना।
*.नकारात्मक विचारों और भावनाओं को दूर करना।
*.विचारों में सकारात्मकता लाना।
*.मस्तिष्क और शरीर को शांत करना।
*.तनाव मुक्त करना।
*.सृजन क्षमता बढ़ने से उत्पादकता और काम की गुणवत्ता बढ़ना।
*.निर्णय लेने की क्षमता बेहतर होना।
*.अपने भीतर देख सकना। इससे भावनाओं को नियंत्रित करने में भी आसानी होती है।
*.प्रतिरोधक क्षमता में वृद्धी।
अधिक तनाव के कारण स्ट्रैस हार्मोन्स की मात्रा बढ़ाती है, जिस कारण शरीर की रोग प्रतिरोधक क्षमता कम हो जाती है।
इससे शरीर के कई प्रकार के संक्रमण और कुछ खास तरह के कैंसर की चपेट में आने की आशंका बढ़ जाती है। लंबे समय तक तनाव बना रहने से हृदय और श्वसन संबंधी रोगों की ओर धकेल देता है।
ध्यान इन समस्याओं से बचने में मदद करता है।

Tuesday, September 6, 2016

Remove Extra Lemon from Water...


I still remember the day I was preparing fresh lime water for the first time...I ended up adding almost five times the amount of lemon than needed. It was a disaster.I had to correct it anyhow.
How I wish I could remove some lemon juice from water to make it taste perfect again! But alas!
Some things can never be undone. Some things can never be changed. There was no way that I know of, to remove the extra lime. So what was the solution then? The only way to correct this was to add four more glasses of water and dilute the lemon juice to make five glasses of fresh lime water.
This made me think.. Sometimes we cannot undo some things that have gone wrong in life. Some wrong decisions, wrong choices, wrong investments, wrong actions, wrong associations, wrong words or wrong doings can never be undone.
So what is the solution then?
When you cannot correct what is wrong, do not waste more time over it. It is like attempting to remove lemon from water.
Instead, get busy in adding so many right things in your life that the wrong seems insignificant.
We all have a negative side to ourselves. We may not be able to remove or correct all our negativities. But we can definitely continue adding positive thoughts, positive reading and positive people in our lives and dilute the negativity. We all have to deal with some easy people and some difficult people in our lives.
Do not waste time trying to change the difficult people. You will drain all your emotional energy in vain. Instead spend more time with the pleasant positive happy people and the difficult people will not affect you any more.
Everything in your life will never be perfect. Do not waste too much time correcting what is wrong.
"Get Busy Doing the Right Things"!

Sunday, September 4, 2016

सौ ऊंट ..


किसी शहर में, एक आदमी प्राइवेट कंपनी  में जॉब  करता था I वो  अपनी  ज़िन्दगी से खुश नहीं था ,हर  समय वो किसी न किसी समस्या से परेशान रहता था I

एक बार शहर से कुछ दूरी पर एक  महात्मा का  काफिला रुका I शहर में चारों और उन्ही की चर्चा थी I

बहुत से लोग अपनी समस्याएं लेकर उनके पास  पहुँचने  लगे , उस आदमी ने भी महात्मा के दर्शन  करने का निश्चय किया I

छुट्टी के दिन सुबह सुबह ही उनके काफिले तक पहुंचाI बहुत इंतज़ार  के  बाद उसका का नंबर आया I

वह  बाबा से बोला, ” बाबा , मैं अपने जीवन से बहुत  दुखी हूँ, हर समय समस्याएं  मुझे घेरी रहती हैं , कभी ऑफिस की टेंशन रहती है , तो कभी घर पर अनबन  हो जाती है और कभी अपने सेहत को लेकर परेशान रहता हूँ I" बाबा कोई ऐसा उपाय बताइये कि मेरे जीवन से सभी  समस्याएं  ख़त्म हो जाएं और मैं चैन से जी सकूँ ?"

बाबा मुस्कुराये और बोले ,“ पुत्र ,आज बहुत देर हो गयी है,मैं तुम्हारे प्रश्न का उत्तर कल सुबह दूंगा, लेकिन क्या  तुम  मेरा एक छोटा सा काम करोगे?”

“हमारे  काफिले  में  सौ ऊंट  हैं ,मैं चाहता हूँ  कि आज  रात  तुम  इनका  खयाल  रखोI जब सौ के सौ  ऊंट बैठ जाएं तो तुम भी सो जाना I”

ऐसा कहते  हुए   महात्मा अपने  तम्बू  में  चले  गए I

अगली  सुबह  महात्मा उस आदमी  से  मिले  और पुछा , “ कहो बेटा ,नींद अच्छी आई ?”

वो दुखी  होते  हुए बोला, “कहाँ बाबा,मैं तो एक पल  भी नहीं सो पायाI मैंने बहुत कोशिश की पर मैं  सभी  ऊंटों को  नहीं  बैठा  पाया , कोई  न कोई ऊंट खड़ा हो ही जाता !!!"

बाबा बोले , “बेटा,कल रात तुमने अनुभव किया कि  चाहे कितनी भी कोशिश कर लो सारे ऊंट एक साथ  नहीं बैठ सकते I"

"तुम एक को बैठाओगे तो कहीं और कोई दूसरा खड़ा  हो  जाएगा I इसी तरह तुम एक  समस्या का समाधान करोगे तो किसी कारणवश  दूसरी खड़ी हो जाएगी I पुत्र जब तक जीवन है ये समस्याएं तो बनी  ही रहती  हैं, कभी कम तो कभी ज्यादा !”

“तो हमें  क्या करना चाहिए ?”,आदमी ने जिज्ञासावश  पुछा ?"

“इन समस्याओं के बावजूद जीवन का आनंद लेना सीखो I"

कल रात क्या हुआ ? 

1) कई  ऊंट रात होते -होते  खुद ही  बैठ  गए I

2) कई  तुमने  अपने  प्रयास  से  बैठा  दिए I

3) बहुत से  ऊंट तुम्हारे  प्रयास  के  बाद भी नहीं बैठे और बाद में तुमने पाया कि उनमे से कुछ खुद ही बैठ  गए I

कुछ  समझे ?? 

समस्याएं भी ऐसी ही होती हैं I

1) कुछ  तो  अपने आप ही ख़त्म हो जाती हैं I

2) कुछ को तुम अपने प्रयास से हल कर लेते  हो I

3) कुछ तुम्हारे बहुत  कोशिश करने पर भी हल नहीं  होतीं I

ऐसी समस्याओं को समय पर  छोड़ दो, उचित समय  पर  वे खुद ही ख़त्म  हो जाती हैं!

जीवन है, तो कुछ समस्याएं रहेंगी ही रहेंगी, पर इसका  ये  मतलब नहीं की तुम दिन रात उन्ही के बारे में सोचते  रहो I

समस्याओं को एक तरफ रखो और  जीवन का आनंद  लो और चैन की नींद सो ! जब उनका समय आएगा  वो  खुद ही हल हो जाएँगी"

ज़िन्दगी में टेंशन किसको कम है ?

अच्छा या बुरा तो केवल भ्रम है,जिन्दगी का नाम ही कभी ख़ुशी कभी ग़म है!

ज्याचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा


भारतातील प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट डाॅ. मांडके आज खूप आनंदात होते. त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता.  त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने दिल्लीला जायला निघाले होते. ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले.  डाॅ. मांडके विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात....
इतक्यात ....अचानक ...विमानाचे आपातकालीन लँडींग करण्यात आले.
डाॅ. मांडके समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले... विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे.  त्यामुळे डाॅक्टरांनी एक कार भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.

जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता.  त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता कारण ते दमलेले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता. पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत निघाले....


प्रवास सुरु होऊन एखादा तास झाला होता ..इतक्यात ..वातावरण अचानक बदलले आणि खूप जोराचा पाऊस सुरु झाला.. रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते. बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते रस्ता चुकले आहेत...
पावसाचा जोर वाढतच चालला होता. नाईलाजाने आसरा शोधून थांबावेच लागणार होते.

सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक लहानसे कौलारु घर दिसले.  कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. एका तरुण स्त्रीने दार उघडले आणि अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले. तिचे घर अगदीच साधे होते. घरात सामानही अगदी थोडेच होते. कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या.

त्या स्त्रीने डाॅक्टरांसाठी चहा आणि काही बिस्किट आणले.

जरा वेळाने ती म्हणाली ..माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे. आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का? डाॅक्टरांचा फक्त कर्मयोगावर विश्वास असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला!

ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात असलेल्या मुर्तिसमोर दिवा लावून प्रार्थना करायला लागली. प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा पाळणा हलवत होती.  डाॅक्टर तिचे निरिक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार होते!

काही वेळाने तिची प्रार्थना संपली.  डाॅ. नी तिला विचारले ... या सगळ्यांचा तुम्हाला काही उपयोग झाला का कधी? देवाने कधी तुमची हाक ऎकली आहे का? आणि तुम्ही तो छोटासा पाळणा का हलवत होतात?

त्या स्त्रीच्या चेहे-यावर अचानक खिन्नता आली... खोल आवाजात ती म्हणाली ...

"माझ्या 2 वर्षांच्या मुलाला जन्मत: ह्रुदयरोग आहे... 
मुंबईतील प्रख्यात डाॅ. मांडके सोडून त्याचा इलाज कोणीही करू शकणार नाही. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नाहीत.. मी रोज देवाला प्रार्थना करते की कसेही करुन मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे. मला खात्री आहे.. एक दिवस देव मला नक्की मदत करेल..." 

पुढचे बरेच क्षण तिथे सुन्न शांतता पसरली ...

डाॅ. मांडके अगदी स्तब्ध झाले ... काय बोलावे ते कळेनाच त्यांना ...त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्राचा विचार केला ... कोणतेच लक्षण नसताना हवामान खराब होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही.... गाडीने जाताना पावसाने रस्ता चुकला ... याच घरात आसरा घ्यावा लागला ...आणि ...आता त्या स्त्रीने सांगितलेली वस्तुस्थिती ....

काय अद्भूत् ..चमत्कारच जसा ..

काही क्षणातच डाॅ. भानावर आले. त्यांनी तिला त्यांची ओळख सांगितली आणि वातावरण ठीक झाल्यावर तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले ...!

सोबत आणखी एक गोष्टपण घेतली त्यांनी ....


देवावरची अपार निष्ठा !

कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळाले होते त्यांना..!!🙏🙏☺

You and God

A rare conversation between Krishna & Today's Arjun.

1. Arjun :- *_I can’t find free time. Life has become hectic._*

Krishna:- *Activity gets you busy. But productivity gets you free.*

2. Arjun :- *_Why has life become complicated now?_*

 Krishna :- *Stop analyzing life... It makes it complicated. Just live it.*

3. Arjun :- *_Why are we then constantly unhappy?_*

Krishna :- *Worrying has become your habit. That’s why you are not happy.*

4. Arjun :- *_Why do good people always suffer?_*

Krishna :- *Diamond cannot be polished without friction. Gold cannot be purified without fire. Good people go through trials, but don’t suffer.*
*With that experience their life becomes better, not bitter.*

5. Arjun :- *_You mean to say such experience is useful?_*

Krishna :- *Yes. In every term, Experience is a hard teacher. It gives the test first and the lessons later.*

6. Arjun :- *_Because of so many problems, we don’t know where we are heading…_*

Krishna:- *If you look outside you will not know where you are heading. Look inside. Eyes provide sight. Heart provides the way.*

7. Arjun :- *_Does failure hurt more than moving in the right direction?_**

Krishna:- *Success is a measure as decided by others. Satisfaction is a measure as decided by you.*

8. Arjun :- *_In tough times, how do you stay motivated?_*

Krishna :- *Always look at how far you have come rather than how far you have to go. Always count your blessing, not what you are missing.*

9. Arjun :- *_What surprises you about people?_*

Krishna :- *When they suffer they ask, "why me?" When they prosper, they never ask "Why me?"*

10. Arjun :- *_How can I get the best out of life?_*

Krishna:- *Face your past without regret. Handle your present with confidence. Prepare for the future without fear.*

11. Arjun :- *_One last question. Sometimes I feel my prayers are not answered._*

Krishna:- *There are no unanswered prayers. Keep the faith and drop the fear. Life is a mystery to solve, not a problem to resolve. Trust me. Life is wonderful if you know how to live.*

Stay blessed and
Stay Happy Always.....!!!

स्वतःवर विश्वास ठेवा

एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता
लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच  विचार केला फार प्रयत्न केले. त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर
काढण्याचे पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.
दिवस मावळायला आला होता शेतकरीही आता थकला ही होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला . 'आता हा घोडातर असेही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे... विहीरीत माती लोटावी... घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.......'
मग काय जमलेल्या सार्व लोकांकडून त्याने मदत मागीतली. आणि सगळे कामाला लागले hकुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....मध्ये पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले ...विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला ... ते दुखाने अजून मोठयाने ओरडू लागला... वरुन माती पडतचं होती... काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला ..... सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक. शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून पाहीले तर तो पहातचं राहीला... अंगावरची माती झटकत घोडाउभा राहीला होता.. लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले... परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा राहीचा ......असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा  तो कठडा ओलांडून बाहेर आला....

आयुष्यात वेगळे तरी काय होतं ??? आपण खड्यात पडलो तर आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात... म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा .... आपले डोके नेहमी शांत ठेवा . 

Saturday, September 3, 2016

Spiritual Maturity


*What is spiritual maturity?*
1. Spiritual Maturity is *when you stop trying to change others, ...instead focus on changing yourself.*
2. Spiritual Maturity is when you
*accept people as they are.*
3. Spiritual Maturity is when you
*understand everyone is right in their own perspective.*
4. Spiritual Maturity is when you 
*learn to "let go".*
5. Spiritual Maturity is when you are able to *drop "expectations" from a relationship and give for the sake of giving.*
6. Spiritual Maturity is when you
*understand whatever you do, you do for your own peace.*
7. Spiritual Maturity is when you *stop proving to the world, how intelligent you are.*
8. Spiritual Maturity is when you *don't seek approval from others.*
9. Spiritual Maturity is when you *stop comparing with others.*
10. Spiritual Maturity is when you *are at peace with yourself.*
11. Spiritual Maturity is when you *are able to differentiate between "need" and "want" and are able to let go of your wants & last but most meaningful !*
12. You gain Spiritual Maturity when you *stop attaching "happiness" to material things !!*

चांगला मार्ग सापडेल

प्रतिबिंब हे जोरात वाहत्या किंवा उकळत्या
पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत
आणि स्थिर पाण्यातच.
तसेच मन हे सैरभैर किंवा अशांत असताना चांगला मार्ग
कधीच मिळत नाही.मन शांत व एकाग्र करून विचार केल्यास चांगला मार्ग नक्कीच सापडेल व उचित निर्णय घेता येईल...

Friday, September 2, 2016

आह’ और ‘चाह


ब्रह्मा जी ने अपनी शक्ति से एक कन्या उत्पन्न की जिसका नाम उन्होंने ‘आह’ रखा।

‘आह’ का अर्थ होता है हाय, दुख, शोक।

उन्होंने उसको तीनों लोकों का भ्रमण करने के लिए भेजा और कहा- “तू जिसको चाहे उसके साथ विवाह कर ले।“

वह कन्या तीनों लोकों में घूम आई मगर उसे किसे ने अपनी पत्नी रूप में स्वीकार नहीं किया। वह जिस भी व्यक्ति के समीप जाने का प्रयास करती वह उसे दूर भागने लगता। संसार का कोई भी ऐसा पुरूष नहीं है जो हाय, दुख, शोक रूपी कन्या को अपनी पत्नि बनाना चाहेगा।

वह हताश और निराश होकर अपने पिता ब्रह्मा जी के पास वापिस लौट आई। अपनी बेटी से सारा वृतांत जान ब्रह्मा जी ने उसका नाम ‘आह’ से बदल कर ‘चाह’ रख दिया। ‘चाह’ का अर्थ होता है इच्छा, आकांक्षा, अभिलाषा, वासना।

उन्होंने उसे पुन: तीनों लोको का भ्रमण करने के लिए भेजा और अपने लिए पति ढूढने के लिए कहा। अब परिस्थिति बिल्कुल विपरित थी अब पुरूष उसे अपनी पत्नी बनाने के लिए उसके आगे-पीछे चक्कर लगाने लगे।

ब्रह्मा जी ने उसका नाम बदल कर ‘चाह’ तो रख दिया लेकिन अंदर से आज भी वो वही ‘आह’ ही है। जो सभी दुखों का कारण है।

यह संसार जो ऊपर से ढेरों चाहतें और इच्छाएँ पैदा करता है बहुत अच्छा लगता है मगर इसके अंदर वही दुख और संताप है, जो ब्रह्मा जी ने बनाए हैं। 

भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया

भक्त ' या शब्दात मोठी गंमत आहे . मुळात भक्त म्हणजे काय ? तर जो विभक्त नाही . ' विभक्त ' म्हणजे ' डिपार्टेड ' असेल , तर ' भक्त ' याचा अर्थ एकरूप झालेला असा होतो .

अर्थात भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया . एकरुप होण्याकरता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी समजू . अर्थात हे ' जवळ येणं' म्हणजे काय ? तर अंतर नाहीसं करणं . हे अंतर दोन प्रकारचं असतं . एक जे डोळ्यांना दिसतं , ज्याला ' फिजिकल डिस्टन्स' असं म्हणतात . 

देवळासमोरच्या रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभाऱ्यातली मूर्ती यांच्यात अंतर आहे . रांग संपली , तो गाभाऱ्यात पोहोचला . ' फिजिकल डिस्टन्स ' कमी झालं . पण आतलं अंतर ?? ज्याला ' इनर स्पेस ' म्हणतात . त्याचं काय? रांगेच्या शेवटच्या टोकाला येऊन तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभाऱ्यात पोचण्याचं , देवाला पाहण्याचं .

तो त्या टोकाला उभा होता , पण मनाने मात्र गाभाऱ्यात होता .

मग रांगेत रमला . तिथल्या लोकांशी रुळला , राजकारणावर चर्चा केली . रांगेतला एकजण त्याचा व्यवसायबंधू निघालाय , एक महत्वाचं ' डील ' ठरलंय . तासाभरात जर बाहेर पडलो , तर आजच हे ' डील ' साध्य होईल . आता तो घड्याळाकडे पाहतो .

गाभाऱ्यातल्या देवाला विनवतो , रांग संपू दे ! लवकर ' डील ' होऊ दे ! पाच किलो पेढे देईन !......... साध्य बदललं !!!

मघाशी त्याचं साध्य होतं ' देव '. आता साध्य आहे ' डील '! देव हे फक्त साधन आहे . म्हणजे शरिराने जेव्हा तो गाभाऱ्यात पोहोचलाय , तेव्हा मनाने तिथून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या ' डील ' च्या ठिकाणी पोहोचलाय . भेट झाली , पण भक्त आणि भगवंताची नाही . कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त झाला ....

प्रेम आणि भक्ती यातलं हेच साम्य आहे . दोन्हीचं अंतिम रूप हे विरघळून जाणं आहे . मीपण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही . मला काय हवंय हे सांगण्यापेक्षा , तुला काय हवंय याचा विचार म्हणजे विरघळून जाणं ! यात मी , माझं , मला राहतच नाही . इथेच प्रेम आणि भक्ती एक होते . 

मीरा कृष्णमय होऊन गेली . मीरेचं अस्तित्वच राहिलं नाही . ते समर्पण होतं . पण म्हणून आज मीराबाई म्हणून डोळे मिटले तर कृष्णाचं रुप डोळ्यासमोर येतं . भक्तीचा अंतिम चरण ,
जवळ येण्याचं अंतिम रुप म्हणजे एकरुप होणं !

The Abundance Principle

An Excellent story please read through

Once a man got lost in a desert. The water in his flask had run out two days ago, and he was on his last legs. He knew that if he didn't get some water soon, he would surely die. The man saw a small hut ahead of him. He thought it would be a mirage or maybe a hallucination, but having no other option, he moved toward it. As he got closer he realized it was quite real. So he dragged his tired body to the door with the last of his strength.

The hut was not occupied and seemed like it had been abandoned for quite some time. The man entered into it, hoping against hope that he might find water inside.

His heart skipped a beat when he saw what was in the hut: a water hand pump.. It had a pipe going down through the floor, perhaps tapping a source of water deep under-ground.

He began working the hand pump, but no water came out. He kept at it and still nothing happened. Finally he gave up from exhaustion and frustration. He threw up his hands in despair. It looked as if he was going to die after all.

Then the man noticed a bottle in one corner of the hut. It was filled with water and corked up to prevent evaporation.

He uncorked the bottle and was about to gulp down the sweet life-giving water when he noticed a piece of paper attached to it. Handwriting on the paper read: "Use this water to start the pump. Don't forget to fill the bottle when you're done."

He had a dilemma. He could follow the instruction and pour the water into the pump, or he could ignore it and just drink the water.

What to do? If he let the water go into the pump, what assurance did he have that it would work? What if the pump malfunctioned? What if the pipe had a leak? What if the underground reservoir had long dried up?

But then... maybe the instruction was correct. Should he risk it? If it turned out to be false, he would be throwing away the last water he would ever see.

Hands trembling, he poured the water into the pump. Then he closed his eyes, said a prayer, and started working the pump.

He heard a gurgling sound, and then water came gushing out, more than he could possibly use. He luxuriated in the cool and refreshing stream. He was going to live!

After drinking his fill and feeling much better, he looked around the hut. He found a pencil and a map of the region. The map showed that he was still far away from civilization, but at least now he knew where he was and which direction to go.

He filled his flask for the journey ahead. He also filled the bottle and put the cork back in. Before leaving the hut, he added his own writing below the instruction: "Believe me, it works!"

This story is all about life. It teaches us that we must give before we can receive abundantly. More importantly, it also teaches that faith plays an important role in giving. The man did not know if his action would be rewarded, but he proceeded regardless. Without knowing what to expect, he made a leap of faith.

Water in this story represents the good things in life. Something that brings a smile to your face. It can be  intangible knowledge or it can represent money, love, family, friendship, happiness, respect, or any number of other things you value. Whatever it is that you would like to get out of life, that's water.

The water pump represents the workings of the karmic mechanism. Give it some water to work with, and it will return far more than you put in.🌸

Thursday, September 1, 2016

विचार धन

'वेळ' आणि 'अनुभव' यापेक्षा मोठे 'गुरू' नाहीत. आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती 'शांत' राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे थेंबे' संचयच करावा लागतो. 

तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची 'प्रगल्भता' असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते. शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दुष्टीने चांगले असु शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कुष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्व:ताच्या नजरेत चांगल असलं पाहिजे,, ''लोक तर देवाला पण नावं ठेवतात."
        

जीवनाचे सार

एक  दिवस शाळेला सुट्टी असल्याची  घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार  पाच  वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का?  याचे उत्तर त्याच्या  वडीलांनी  दोन ओळीत दिले  त्यात पूर्ण  जीवनाचे सार सांगितले  ते म्हणाले "बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते  कापणा-याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो.म्हणून जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा कैचीसारखे तोडण्याचे नाही.

⛳✍

Wednesday, August 31, 2016

जीवन खुप सुंदर आहे

*मृगाकडे कस्तुरी आहे*.., *फुलात गंध आहे*..,

*सागराकडे अथांगता आहे*..,

*माझ्याकडे काय आहे*..? *असं म्हणुन रडू नका*..,

*अंधाराला जाळणारा १ सुर्य तुमच्यातही लपलाय*.
*आव्हान करा त्या सुर्याला* !!

*मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिजं घेऊन*,
*अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून*.

*मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,उत्साह-ध्येयाने भरून*...!!

" *जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं*...

Tuesday, August 30, 2016

*प्रेम म्हणजे काय असते


💕💕💕💕💕💕💕💕
एका गावात एक मध्यमवर्गीय पती पत्नी राहात असतात. नुकतेच लग्न झालेले. मात्र एंजॉय करण्याच्या त्या दिवसात आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हौस मौज, सिनेमा इत्यादी त्यांच्यासाठी अशक्यच होते. तरी एकमेकांवर नितांत प्रेम असल्याने संसार सुरळीत सुरू असतो. पत्नी दिसायला सुस्वरूप, केस तर इतके सुंदर आणि लांब होते की साक्षात सुकेशिनी !!
एकेदिवशी कामावर निघण्याची तयारी करताना अचानक पतीच्या घड्याळाचा पट्टा तुटला आणि घड्याळ जमिनीवर पडून बंद पडले. इतक्यात पत्नी त्याला "टाटा" करायच्या निमित्ताने आलेली असते, ती म्हणते, "अहो, माझा कंगवा सकाळीच तुटलाय. तुम्ही येताना नवीन घेऊन येता का ?"
यावर पती खिन्न आवाजात म्हणतो, "आधीच महिनाअखेर आहे. त्यात आजच माझ्याही घड्याळाने मान टाकलीय. तरी पाहतो प्रयत्न करून तुझ्या कंगव्यासाठी"
लांब केस असल्याने साधा कंगवा तिला उपयोगी नसायचा. थोडा भारीचा घेतला तरच केस विंचरणे सोपे जायचे. पण ?? महिनाखेरने सगळ्या विचारांवर पाणी पडले. ती नकळत थोडीशी दुःखी झाली.
तोही बिचारा खालमानेने कामावर गेला. दिवसभर तो बेचैन होता. प्रिय पत्नीचा कंगवा की आपले घड्याळ ?? व्दिधा मनस्थिती झालेली. शेवटी घरी निघताना तो घड्याळाच्या दुकानात जातो, आणि ते घड्याळ आहे त्या परिस्थितीत विकून टाकतो. आलेल्या पैश्यातून एक सुंदर कंगवा शिवाय तिच्या आवडीचे सुवासिक वासाचे तेल घेऊन तो निघतो.
घरी येतो, पत्नी दार उघडते, आणि त्याला धक्काच बसतो.
कारण तिने आपले इतके सुंदर केस चक्क कापून लहान केलेले दिसतात. त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ती सांगू लागते.
"अहो, नेंहमी या केसाचा हा खर्च आपल्याला परवडणार आहे का ? शिवाय हल्ली पार्लरमध्ये लांब केस विकत घेतात हे कळले. म्हणून आज दुपारी जाऊन केस कमी केले. आता खर्चही वाचला आणि काही रुपयेही मिळाले. त्यातून तुम्हाला एक साधेच पण नवीन घड्याळ आणले आहे. हे घ्या"
तिच्या हातून नवीन घड्याळ घेताना तो गहिवरला. काही न बोलता त्यानेही पिशवीतून तिच्यासाठी आणलेला कंगवा आणि तेल तिला दिले. आता मात्र तिला हुंदका आवरेना !! ती मुसमुसत म्हणाली, "केस कायमचे गेलेले नाहीत. पुन्हा वाढतील की, तुमचा कंगवा वाया जाणार नाही"
आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत घट्ट सामावले.
मन हलके झाले होते आणि दोघांचे डोळे मात्र नकळत पाझरत होते !!
***** :---- पती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुःखाचे ठरत नाही. ठरू देखील नये. त्याने तिची भावना जपावी, तिने त्याचे मन ओळखावे. सुंदर जगण्याला अजून काय हवे ???

Monday, August 29, 2016

विचार धारा

एक विदेशी महिला ने विवेकानंद से कहा - मैं आपसे शादी करना चाहती हूँ"।
विवेकानंद ने पूछा- "क्यों देवी ? पर मैं तो ब्रह्मचारी हूँ"।

महिला ने जवाब दिया -"क्योंकि मुझे आपके जैसा ही एक पुत्र चाहिए, जो पूरी दुनिया में मेरा नाम रौशन करे और वो केवल आपसे शादी करके ही मिल सकता है मुझे"।
विवेकानंद कहते हैं - "इसका और एक उपाय है"
विदेशी महिला पूछती है -"क्या"?

विवेकानंद ने मुस्कुराते हुए कहा -"आप मुझे ही अपना
पुत्र मान लीजिये और आप मेरी माँ बन जाइए ऐसे में आपको मेरे जैसा पुत्र भी मिल जाएगा और मुझे अपना ब्रह्मचर्य भी नही तोड़ना पड़ेगा" महिला हतप्रभ होकर विवेकानंद को ताकने लगी और रोने लग गयी,

ये होती है महान आत्माओ की विचार धारा ।

"पूरे समुंद्र का पानी भी एक जहाज को नहीं डुबा सकता, जब तक पानी को जहाज अन्दर न आने दे।


ये होती है महान आत्माओ की विचार धाराइसी तरह दुनिया का कोई भी नकारात्मक विचार आपको नीचे नहीं गिरा सकता, जब तक आप उसे अपने अंदर आने की अनुमति न दें।"

मनाचे सामर्थ्य

 मित्रांनो मनात प्रचंड प्रमाणावर सामर्थ्य असते, त्यास प्रकट करणे आपल्याच हातात असते.

गुजरात मध्ये 2001 साली झालेल्या भुकंपात वर्षभर लकव्याने अंथरूणावर खिळून राहिलेला रोगी समोर इमारती पडताना पाहून उठून जोरात पळत सुटला ही ताकत आली कोठुन ?

मनाच्या अंतरंगात प्रचंड ऊर्जा असते. मानसिक विचार हा आत्मप्रतिमा - स्वप्रतिमा तयार करत असतो. या आत्मप्रतिमेला सकारात्मक विचारांच्या आधारे सबल करता येते. कधी कधी या आत्मप्रतिमेला अज्ञानाने आपणच दुर्बल करून नैराश्याकडे जात असतो.

एक शेतकरी होता, त्याचा भोपळयाचा मळा होता. सहजच गंमत म्हणून त्याने वेलावर लटकणार्‍या एका लहानशा भोपळयावर एक काचेची बरणी बांधली, भोपळे काढताना त्यांना लक्षात आले कि बरणीतील भोपळा फक्त बरणीच्याच आकाराएवढाच वाढला. भोपळयाला ज्या मर्यादांनी आपण सिमित केले, त्या पलीकडे त्याची मजल जाऊच शकत नव्हती.

मनाचेही असेच होते. संकुचित व स्वार्थी - अशुध्द मन - दुर्बल असते. मनात काय विचार चाललेत - मन स्वतःबदद्ल किंवा एखादया घटनेबदद्ल काय विचार करत आहे यावर त्या कार्याची यशस्विता अवलंबून असते.

विचार शरीरात अनेक प्रकारचे स्त्राव व तरंग निर्माण करतो. एका माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा दयावयाची होती. त्याच्यासमोर नाग आणला व त्या माणसाचे डोळे बांधून त्याला दोन पिना टोचल्या. नाग आपल्याला चावला या भितीनेच त्याच्या शरीरात अनेक नकारात्मक स्त्राव (विष) तयार होऊन श्‍वासाची गती इतकी वाढली कि तो मृत्यूमुखी पडला. नुसत्या दोन पिना तर टोचल्या होत्या, पण भयप्रद विचारांनी त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले म्हणून विचारांवर लक्ष ठेवून नकारात्मक विचारांना सकारात्मक केल्यास दुःखमुक्तीच्या रस्त्यावरचा प्रवास सुरू होतो.

युध्दातील लढवय्या हत्ती म्हातारपणी चिखलात रूतला. बराच प्रयत्न करून बाहेरच येता येईना. शेवटी मनाने खचून खाली बसला. माहूताने अनेक लोकांच्या सहाय्याने वेगवेगळया दोर्‍या-काठया वापरून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. तेथून गौतम बुद्ध जात असताना लोकांनी ही समस्या त्यांना सांगितली. बुद्धांनी लोकांना हत्ती हा पूर्वीचा युद्धलढवय्या असल्याने चिखलाच्या चारही दिशेला युद्धाचे वातावरण तयार करून युद्धनगारे वाजवण्याचा सल्ला दिला. या कृतीने नगार्‍याचा ध्वनी ऐकून हत्ती शरीराची हालचाल करून उठून जोरात मुसंडी मारून चिखलाच्या बाहेर पडला. हत्तीच्या आत चिखलातून बाहेर पडण्याची प्रचंड ऊर्जा मुळातच होती. फक्त तिला जागवण्याचे काम लोकांनी युद्ध नगार्‍यांच्या माध्यमातून केले.

म्हणून आपल्या आत असलेल्या प्रचंड ऊर्जेच्या स्त्रोताला जागवण्यासाठी सकारात्मक विचार करा व मनाची उभारी वाढवा.....

Friday, August 12, 2016

माणूस' म्हटलं की तो चांगलाही वागणार आणि वाईटही वागणार. सतत आयुष्यभर चांगल वागणारा, बोलणारा माणूस शोधणे अवघड आहे. चांगले आणि वाईट एका नाण्याच्या दोन बाजू असतात. आपल्यात चांगले किती व वाईट किती आहे, हे आपले आपल्याला कळत नाही. कुणी स्तुती केली की आपल्यातल्या चांगुलपणाचे दर्शन घडते, व आपण कुणाला वाईट, टाकून बोललो की दुस-या स्वभावाचे दर्शन घडते.
खरंतर अनेक चांगल्या गोष्टी असतात पण आपण मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो. माणसं सहज काही बोलून जातात, आपल्या मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. आपल्या अंगावर झुरळ चढलं की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते. तसंच कोणी वाईट बोललं तर ते मेंदूत साठवून न ठेवता झुरळासारखं झटकून टाकता आलं पाहिजे.

Friday, March 25, 2016

प्रार्थनेचा चमत्कार


आपण आपल्या जीवनात इतरांकडे असलेल्या सुखामुळे जास्त दु:खी होतो. सर्व आपल्यजवळ आहे पण आपण त्याची तुलना इतर लोकांजवळ असलेल्या सुखासोबत करत राहतो. परिणाम आपणच आपल्या जीवनात सुखापेक्षा दु:खाला जास्त महत्व देतो. मग सुख मिळणार कुठून ? जंगलातील कावळ्याची गोष्ट सर्वाना माहित आहे, त्या गोष्टीच महत्व सर्वाना समजत पण ते वर वर. मनाच्या कोपऱ्यात आपण दु:खीच असतो. सर्व आपल्याला समजते पण उमजत नाही. आपण आपल्यजवळ जे आहे त्याची किंमत केली तर आपल्या सारखे सुखी आम्हीच. आपल्यासारखे आयुष्य मिळावे म्हणून कुणी देवाजवळ प्रार्थना करते पण आपल्याला त्याची किमत नसते. 
काय होईल जर तुम्ही रोज तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक वस्तूबद्दल, प्रत्येक सुखाबद्दल, मिळालेल्या प्रत्येक पैशाबद्दल देवाचे आभार मानलेत ? मी अनुभवाने सांगतो तुमच आयुष्य सुखाने, समृद्धीने, समाधानाने, धनाने भरभरून जाईल. रोज सकाळी आणि रात्री  देवासमोर हात जोडून खालील प्रार्थना मनापासून म्हणा आणि बदल न जाणवल्यास मला सांगा.  रोज करायची प्रार्थना:

1. आजचा दिवस मला बघता आला, त्याबद्दल मी त्या परमपित्या  परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे.
2. मी माझ्या निरोगी शरीराचा, माझ्या शरीरामध्ये वास करणाऱ्या आनंदी मनाचा आणि त्या शक्तिमान आत्म्याचा अत्यंत आभारी आहे.  विश्वामध्ये माझे अस्तित्व टिकवून ठेवल्याबद्दल मी या तिघांचा ऋणी आहे, आभारी आहे.
4. मी माझे आई-वडील, सर्व कुटुंबीय, नातलग, आप्तगण, गुरुवर्य यांचा ऋणी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी  केलेल्या मार्गदर्शनामुळे, मदतीमुळेच मी यशस्वी होऊ शकलो याची मला पूर्ण जाणीव आहे.
5. मी मझ्या बायकोचा व मुलाचा ऋणी आहे. यानी माझे आयुष्य  सुखी बनवले, आनंदी बनवले, माझ्या जीवनाला एक चांगली दिशा दिली  त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.
6.  मी माझ्या मित्रांचा, सहकार्यांचा व त्या सर्वांचा आभारी आहे ज्यांनी कळत किंवा न-कळत मला मदत करून माझे आयुष्य  सुखी बनवले, आनंदी बनवले. मी माझे मित्र, सहकारी यांच्या प्रगतीबद्दल आनंदी आहे, समाधानी आहे.
7. माझ्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे. कळत-नकळत जर कुणी दुखावले असेल तर मी त्या सर्वांची क्षमा मागतो. त्या सर्वांनी मला मोठ्या मनाने माफ करावी अशी मी विनंती करतो.  तसेच कुणाच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, कळत-नकळत जर मी  दुखावलो असेल तर मी त्या सर्वाना आनदाने माफ करतो.
8. तो परमेश्वर हा माझा पालनकर्ता आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. त्याच्या कृपेने माझ्या जीवनात सुख, शांती, समाधान, चांगले आरोग्य व धनसंपदा भरभरून वाहत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ईश्वर मला मार्गदर्शन करत आहे व त्याच्या मार्गदर्शणामुळे मला भरपूर फायदा होत आहे.
9. मी करत असलेले प्रत्येक कार्य हे परमेश्वराचेच कार्य आहे व त्यातून मला प्रेम, आनंद व समाधान मिळते.  माझ्या प्रत्येक कृतीतून सर्वांचे कल्याण होत आहे, प्रगती होत आहे याचा मला आनंद आहे. या असीम कृपेबद्दल मी ईश्वराचा अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे.
 
ईश्वर सर्वाना सुख, शांती, समाधान, चांगले आरोग्य व धनसंपदा भरभरून देओ अशी मी ईश्वराला  प्रार्थना करतो.

Tuesday, March 8, 2016

पॉवर ऑफ चॉइस


मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’

‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षीतपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’

मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती.

वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’

मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’

‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’

‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेर्याावरचे आश्चर्य काही लपत नव्हते.

माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’

माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’

मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टाक्सी सुरु करातताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’

वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगीतले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहीती दिली.

‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला.

‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’

वासुच्या चेहेर्याेवर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासुनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’

‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले

‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणार्याी सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला

‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजुबाजुला निरिक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.

‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.

‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगु लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचीत माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’

गरुड व्हा, बगळा होऊ नका!

वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.

बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत!

आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का?

तुम्हाला काय वाटते?

Wednesday, February 24, 2016

विद्यार्थ्यांसाठी संमोहन एक परीस

आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे विद्यर्थीदशा असते. तसे आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो पण शालेय जीवन हे आपल्या आयुष्यतील महत्वाचे अंग आसते. शालेय जीवन हा फार मोठा काळ आहे. याच काळात आपण वयाच्या वेगवेगळ्या अवस्थेतून जात असतो.  याच काळात आपल्या जीवनाची, आयुष्याची जडण घडण होत असते. आपला स्वभाव, आपल्यातील गुण, अवगुण, जीवनाचे वेगवेगळे पैलू विकसित होत असतात. एकंदर पुढील आयुष्याच्या उभारणीसाठी हा काळ खूप महत्वाचा असतो. विद्यर्थीदशेतच शारीरिक बदलासोबत होणारे मानसिक बदल आपल आयुष्य बदलवून टाकतात.
माझ्या कार्यशाळेत आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना अनेक गोष्टी लक्षात येतात. सर्वसाधारण विद्यार्थांच्या समस्या ह्या समान असतात जसे अभ्यासात लक्ष न लागणे, एकाग्रता नसणे, वाचलेले लक्षात न राहणे, चंचल मन, न्यूनगंड, अबोल स्वभाव, वाईट सवयी, भीती, ताण तणाव अश्या कितीतरी ... बऱ्याच वेळा कमी आत्मविश्वास किंवा इतर कुठल्यतरी कारणांमुळे होणारी कुचंबना मुलांना वाईट संगतीकडे ओढत नेते. त्यापायी कितीतरी मुले व्यसनाधीन झालेली असतात. पालकांना याची कल्पना पण नसते. माझ्याकडे आलेल्या पालकांची आपल्या मुलांबाबत कमी अधिक प्रमाणात ह्याच तक्रारी असतात.
आजपर्यंत  बऱ्याच पालकांनी आणि विद्यार्थांनी माझ्या कार्यशाळेत भाग घेऊन संमोहनाचा लाभ घेतलेला आहे. १० विचा किंवा १२ विचा निकाल लागला कि  मिठाई घेऊन येणारे, फोन करणारे पालक व विद्यार्थी पहिले कि मन प्रसन्न होऊन जाते. वर्गात जेमतेम पास होणारा मुलगा, उत्तम मार्गांनी पास झाल्याचे पालक अन्दाने सांगतात. भाषण  देण्याची भीती  वाटते सांगनारे मुले आज मोठ्या कंपनी मध्ये ट्रेनर म्हणून नौकरी करत आहेत. आत्मविश्वास वाढला असे सांगणाऱ्या मुलांचे फोन आल कि फार संतोष वाटतो.  व्यक्तिमत्व विकाससाठी संमोहन हे एक परिस आहे. संमोहनाद्वारे एकग्रता वाढवणे, स्मरणशक्ती विकसित करणे, भीती घालवणे, वाईट सवयींवर मत करणे अगदी सहज शक्य आहे. संमोहनातून आपले मनोबल वाढवणे अगदी सहज शक्य आहे कारण संमोहनात दिलेली प्रत्येक सूचना थेट अंतर्मनात उतरत असते.

Thursday, February 18, 2016

विचार

जीवनामध्ये आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव हा आपल्या विचारांचा असतो. आपण जसे विचार करू, तसेच आपले व्यक्तिमत्व, स्वभाव घडत असते, तसेच आपण बनत असतो. आपल्या जीवनात आपल्या विचारांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या यशाची गुरुकिल्ली हि आपल्या विचारात आहे कारण मन हे विचारांचे धनी आहे. आपण कुठल्या परीस्थित काय विचार करतो, तसेच आपले निर्णय असतात. आपल्या मनात दोन प्रकारच्या विचार येत असतात एक सकारत्मक आणि दुसरे नकारात्मक. आपला प्रत्येक विचार म्हणजे एक तरंग (wave ) मानला तर  प्रत्येक तरंगाला त्याची उर्जा (Energy )  असते. आता तुमचा विचार सकारात्मक असेल तर तुम्हाला सकारत्मक उर्जा मिळेल आणि नकारात्मक असेल तर नकारत्मक उर्जा मिळेल.
मला कार्यशाळेत सर्वात जास्त लोकांनी विचारलेला प्रश्न म्हणजे " सकारात्मक विचार कसा करायचा ? " कारण दिवसभरात तुम्ही वेगवेगळ्या परिस्थिती हाताळत असता, त्यामुळे तुमच्या मनात दिवसभर सकारात्मक विचार येउच शकत नाहीत. हे मी पण मान्य करतो. हे खर आहे. माझा सर्वाना एक प्रश्न आहे तुमच तुमच्या स्वतःबद्दल काय मत आहे ? तुमच्या नौकारीबद्दल काय मत आहे ? मी खात्रीशीर सांगतो तुमचे स्वतःबद्दलचे विचार सकारात्मक नाहीत. नौकारीबद्दल तर नाहीच नाही. आधी स्वतःबद्दल चांगला विचार करायला शिका. कुणीही भेटले कि तुम्ही तुमच्या दुखाचा पाढा त्याच्या समोर वाचता, आपण कसे कमनशिबी आहे हे त्याला पटवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करता. तुमचेच विचार तुमची प्रगती थांबवतात. कारण जेंव्हा तुम्ही दुसऱ्यांना पटवून सांगत असता, तेंव्हा ते तुम्हाला पटलेलं असते आणि तेच आपल मन सत्य आहे हे समजून आमलात आणत असते. जर रोज तुम्ही स्वतःला चांगल्या स्वयंसूचना दिल्यात, तर तुमचे विचार चांगले होतील यात तिळमात्र शंका नाही.
मनात आलेला एक विचार तुम्हाला आनंदी किंवा दुखी बनवून जातो. आपली प्रगती, आपली अधोगती हे आपल्या विचारांची फळे आहेत. सकारात्मक विचाराने काय होऊ शकते, यासाठी बाजारात हजारो पुस्तके आहेत. पण प्रत्येक पुस्तक तुम्हाला हेच सांगेल, आधी स्वतःबद्दल चांगला विचार करा, तरच जग तुमच्याबद्दल चांगला विचार करेल.  चांगले गुण कसे वाढवता येतील त्यवर भर द्या. शाळेत आपण कच्या विषयाचा अभ्यास जास्त करायचो, पण जगाच्या शाळेत जे छान जमत, येते त्याला विकसित करा. कच्च्या गोष्टी सोडून द्या, कारण त्या कच्च्या गोष्टी आपल्या मनात जास्त नकारात्मक विचार निर्माण करतात, आपला आत्मविश्वास कमी करतात.
जर मनात एकसारखे नकारात्मक विचार येत असतील तर, थोडा वेळ श्वास रोखून धरा. जितका वेळ रोखून धरता येईल, तितका वेळ रोखून धरा. आपोआप विचार कमी कमी होत जातील. रोज झोपताना सकारात्मक कल्पना मनात घेऊन झोपा, तुमचे विचार सकारात्मक होत जातील. संमोहनात जाऊन स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना द्या, तुमचे विचार सकारात्मक बनत जातील. तुमचे सकारात्मक विचार तुम्हाला रंकाचा राव बनवतील तर नकारत्मक विचार रावाचा रंक बनवतील. दिवसातून दहा वेळा I am the Best हे वाक्य पुटपुटा, काही दिवसात त्याची किमया तुम्हाला दिसेल. कुठलेही काम सुरु करताना काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची कल्पना करा, ते आपोआप यशस्वीरित्या पूर्ण होईल.

Thursday, February 11, 2016

संमोहनातून भीतीचे निर्मुलन

प्रत्येक माणसाला कसली ना कसली भीती वाटत असते. तस बघितलं तर भीती हि फक्त एक कल्पना आहे, तीच भौतिक अस्तित्व काहीच नाही. पण भीती हि कल्पना पण इतकी जबरदस्त प्रभावी आहे कि त्यामुळे भल्याभल्यांचे त्राण निघून जातात. भीती हा आपला खूप मोठा शत्रू आहे. आपण लहान असताना आई वडील,आप्तगण वेगवेगळ्या गोष्टींची भीती घालत असतात. नकळत आपलं अचेतन मन ते सर्व सत्य आहे असं समजत असते. आपण मोठे झालो तरी काही गोष्टींची भीती आपल्या मनात तशीच राहते. आजून माझे बरेच मित्र अंधाराला घाबरतात. त्याच कारण त्यानाही माहित नसते. आपल्या सभोवतालचे वातावरण पण नकळत काही गोष्टींची भीती आपल्या मनात पेरत असते.

प्रत्येकाच्या भीतीचे प्रकार वेगळे असतात. कुणाला कश्याची भीती वाटेल ह्याची आपण कल्पना सुधा नाही करू शकत. भीतीचे स्वरूप साधारण असेल तर ठीक आहे. पण जेंव्हा हि भीती वाढत जाते तेंव्हा आपले आयुष्य आणखीनच खडतर बनत जाते. माझ्या कार्यशाळेत आलेल्या लोंकाना भीती पासून सुटका हवी असते. कुणाला बसमध्ये बसण्याची भीती, कुणाला लिफ्टमध्ये जाण्याची भीती, कुणाला गाडी चालवण्याची भीती, कुणाला काम करताना चुका होण्याची भीती. अश्या नानाप्रकारच्या भीतीने लोग ग्रासलेले असतात. अनेकांना त्यांना वाटणाऱ्या भीतीचे कारण पण माहित नसते. ते कारण त्यांच्या अंतर्मनात असते. कुठेतरी काही घटना घडलेली बघितलेली असते, काही ऐकलेले आसते, कधीतरी काहीतरी चूक झाल्यमुळे अपमान झालेला असतो अशी कितीतरी कारणे असतात.

माझ्याकडे एक तरुण आला होता. त्याला कुणाचे भांडण ऐकले, भांडण बघितले तरी दोन दोन दिवस शौचालय होत नसे.तो या प्रकाराला खूपच त्रासला होता. कारण २-३ दिवसात त्याला रस्त्यावर किंवा कुठेतरी कुणीतरी भांडताना दिसायचे. त्यांनी खूप औषध, चूर्ण घेतली पण कुठल्याही औषधांचा, चूर्णाचा त्यांना उपयोग झाला नाही. औषध घेतली कि आराम वाटायचं पण औषध बंद झाल कि त्रास चालू. शेवटी त्यांना माझा नंबर मिळाला आणि परवानगी घेऊन महाशय हजर. असे का होते विचारले तर ते पण माहित नाही. कधीपासून होते हे विचरले तर ते पण नक्की आठवत नाही. मग माझ्याकडे त्यांना संमोहनात घेऊन जाने हा एकाच पर्याय होता. संमोहनात गेल्यावर मी त्यांना हा त्रास कधीपासून होतो, का होतो याचे कारण शोधले. ते ६-७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांसोबत बसने त्यांच्या मामाच्या गावी चालले होते. त्यावेळी बस मध्ये जागेवरून वडिलांचे इतर लोकांसोबत बाचाबाची झाली. नंतर त्याचे रुपांतर भांडणात होऊन मारामारीवर आले. त्या भांडणात वडिलांना मार लागला. बसमधील लोकांनी ते भांडण कसे तरी सोडवले पण त्या घटनेचा परिणाम यांच्या मनावर झाला. तेंव्हापासून त्यांना हा त्रास चालू झाला. अगोदर त्रासाचे स्वरूप साधारण होते पण काही वर्षांनी हे वाढच गेले. त्यांच्या मनात बसलेल्या घटनेचा परिणाम मनातून संमोहनाद्वारे काढून टाकताच त्यांचा त्रास पण पूर्ण बारा झाला.

अश्या कितीतरी घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. काही थेट अंतर्मनात उतरतात आणि त्याचे परिणाम आपल्याला त्रासाच्या स्वरुपात जाणवतात. आपल्यलाला त्याचे कारण पण माहित नसते. पण त्या अंतर्मनात साठवलेल्या असतात.

संमोहनाद्वारे मनात बसलेल्या अश्या घटनामुळे निर्माण झालेली भीती काढून टाकता येतात. त्या भीतीमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका करून घेत येते. कारण संमोहनात आपण थेट अंतर्मनाशी संवाद करत असतो.

संमोहन आणि मनाची एकाग्रता


आपल मन खूप चंचल आसते. ते कधीच एका विचारांवर / एका निर्णयावर टिकत नाही. एका दिवसात कमीत कमी सर्व साधारणपणे दहा हजार विचार आपल्या मनात येत असतात. नेहमीच आपण काम एक करतो आणि विचार वेगळा करतो. कुठलेही काम करताना मनाची एकग्रता साधता आली तर, काम कमी वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करता येते. काम करताना होणाऱ्या चुका टाळता येतात. त्या कामातील बारकावे लक्ष्यात राहता. विद्यार्थ्यांना  अभ्यास करताना मनाची एकाग्रता साधता आली तर आयुष्यात यश तुमचेच आहे. विद्यार्थ्यांनसाठी संमोहन हे एखाद्या परिससारखे काम करते. एकग्रतने केलेल्या अभ्यासाचे फायदे सांगायची गरज नाही.

फक्त मनाच्या चंचलतेमुळे आपले कितीतरी नुकसान होत असते. मनाची एकग्रता वाढवण्यासाठी खूप व्यायाम आहेत,  पण संमोहन हि सर्वात  सोपी पद्धत आहे. यांचे कारण म्हणजे संमोहनात थेट अंतर्मनालाच  सूचना दिल्या जातात. रोज स्वसंमोहनात जाउन एकाग्रतेसाठी सूचना घेतल्यास आपल्याला लवकरच खूप सुधारणा झालेली जाणवेल. शिवाय डोळे उघडे ठेऊन स्वसंमोहनात राहता आले तर पूर्ण एकाग्रतेने अभ्यास किंवा काम होईल.

माझ्या कार्यशाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना संमोहनाचा झालेला लाभ मी नेहमीच अनुभवतो. तसेच वाईट सवयींवर मात करण्यासाठी सुद्धा संमोहनाचा खूप फायदा होतो.

रोज रात्री झोपताना " दिवसेंदिवस माझ्या मनाची एकग्रता वाढत जाईल " हे वाक्य पुटपुटत झोपलात तरी तुम्हाला त्याचा फायदा जाणवेल. कारण झोपेत असताना आपले बाह्यमन झोपलेले असते पण अंतर्मन पूर्ण जागे असते.  त्यामुळे तो विचार थेट अंतर्मनात पोहोचतो.

Wednesday, February 10, 2016

संमोहनाबद्दल असलेले गैरसमज


आपल्याकडे संमोहनाचा प्रचार अजून हवा तसा झाला नसल्याने, संमोहनाबद्दल बरेच गैसमज समाजात प्रसारित आहेत. अनेकजण संमोहनाचा संबंध काळी विद्या, जादूटोणा, भानामती अश्या चुकीच्या गोष्टींशी जोडतात.  समजातील सर्व स्तरातील लोकांना संमोहनाबद्दल अपुरी माहिती आहे त्यामुळे संमोहनाचा उपयोग कसा होतो हेच त्यांना समजत नाही. लुबाडण्याचे, फसवणुकीचे प्रकार थेट संमोहनाशी जोडले जातात. वेगवेगळ्या माध्यमातून संमोहनाचे  परिणाम मसाला लावून दाखवल्यामुळे, संमोहनशास्त्र अधिकच बदनाम झाले आहे. माझ्या कार्यशाळेत येणाऱ्या लोंकाच्या मनात येणारे सर्वसाधारण  प्रश्न म्हणजे
१. व्यक्ती संमोहनकाराच्या आधीन होतो ?
२. संमोहनात गेल्यावर नॉर्मल परीस्थित वापस येता नाही आले तर ?
३. संमोहनात तुमच्या मनातील गुपिते काढून घेता येतात.
४. अंगावरचे मौल्यवान दागिने/ वस्तू काढून घेता येतात.
५. बँकेचे / ATM चा password काढून घेतला जातो.
६. स्त्रियांचा विनयभंग केला जातो. 
७. सुंदर मुलींना नादी लावता येते.
८. एखाद्याचा खून करायला लावता येतो.

परंतू असे काहीही करता येत नाही. कुठल्याही व्यक्तीला, व्यक्तीच्या संमती शिवाय,  इच्छेविरुद्ध संमोहित करताच येत नाहीसर्वात महत्वाचे म्हणजे जी गोष्ट जागेपणी करण्याची लाज वाटते ती गोष्ट संमोहनाच्या अवस्थेत देखील कोणीही कदापी करणार नाही. जे रहस्य तुम्हांला कोणालाही अगदी जवळच्या व्यक्तीलाही सांगावयाचे नाही ते संमोहनावस्थेत सुद्धा सांगणार नाही.

संमोहन म्हणजे एक झोपेसारखी अवस्था आहे. त्यामुळे संमोहनात गेलेली प्रत्येक व्यक्ती १००% संमोहनातून बाहेत येतेच. संमोहनकार जागे होण्याच्या सूचना देण्यास विसरला, तरीपण ती व्यक्ती आपोआप काहीवेळाने जागी होते. आजपर्यंत संमोहनातून बाहेर व्यक्ती बाहेर आली नाही असे  एकही उदाहरण या जगात नाही. 

संमोहनकाराच्या सूचनाच संमोहित व्यक्ती तंतोतंत पालन करत असते पण दिलेल्या सूचना मानसिक, भावनिक, आध्यत्मिक पातळीच्या विरुद्ध असल्यास संमोहित व्यक्ती ताबडतोब संमोहनातून बाहेर येते. संमोहित व्यक्ती कधीच संमोहनकाराच्या आधीन नसते. मनाविरुद्ध दिलेली कुठलीच सूचना संमोहितव्यक्ती पाळत नाही.  

इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती


माझ्याकडे एक गृहस्थ आले होते. ते शेअर बाजाराचा व्यवसाय करायचे आणि खूपच त्रासलेले वाटत होते. त्यांच्या बोलण्याचा एकंदरीत सूर हा नकारात्मक होता. त्यांना प्रत्येक गोष्ट त्रासदायकच वाटायची. बोलताना लक्ष्यात आल कि यांना शेअर बाजारात नफ्यापेक्षा नुकसान जास्त होते. याच कारण शोधल तेंव्हा लक्ष्यात आल कि ट्रेड करताना ते  नुकसान होण्याच्या भीतीमुळे भयानक अस्वस्थ व्हायचे. ती अवस्थता एवढी जास्त असायची  कि त्या भीतीमुळे ते योग्य निर्णय असून, इच्छा असून सुधा ट्रेड करत नसत आणि नंतर वेळ निघून गेल्यावर आपण ट्रेड केला नाही, आपल्याला फायदा झाला असता या विचार मुळे भयंकर चिडचिड करत. आपण मुर्ख आहोत, आपल्याला निर्णय घेत येत नाही, आपल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही यासारखे विचार दिवसभर डोक्यात थैमान घालायचे. याच विचरामुळे  त्यांचे ट्रेडिंग निर्णय पण चुकायला लागले. शेवटी परिणाम जो व्हायचा तोच झाला. वारंवार असाच विचार केल्यामुळे ते विचार थेट त्यांच्या अंतर्मनाने स्वीकारले आणि तसच त्याचं व्यक्तिमत्व बनल. याचाच अर्थ असा कि ट्रेड करायची इच्छा असूनही त्यांची नुकसान होण्याची कल्पना त्यांना हव ते करू देत नव्हती. इच्छाशक्ती पेक्षा कल्पनाशक्ती प्रभावी ठरत होती.

आपल्याही आयुष्यात असे बऱ्याच वेळेला होते. प्रंचड इच्छा असूनही फक्त नुकसान होण्याच्या कल्पनेने, लोक काय म्हणतील या कल्पनेने आपण अनेक सुवर्णसंधी सोडून देतो आणि नंतर पश्याताप करत बसतो. आपल्या जीवनात नेहमीच कल्पनाशक्ती इच्छाशक्ती पेक्षा प्रभवि ठरते. ज्या माणसाच्या आयुष्यात या दोन्ही शक्ती सोबत काम करतात त्यांची प्रगती झपाट्याने होते. ती यशाची शिखरे भरभर पार करत असतात.

कल्पनाशक्ती आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडू द्यायला तयार नसते किंवा रिस्क घेतल्यावर काय नुकसान होईल याच चित्र १०० गुणे जास्त नकारात्मक पद्धतीने समोर उभे करते. त्यामुळे आपण इच्छा असूनही निर्णय घेण्यास कचरत आसतो.

माझ्या कार्यशाळेत संमोहनाद्वारे  कल्पनाशक्ती सकारात्मक रूपाने कशी वापरायची, इच्छाशक्ती कशी प्रबळ करायची या गोष्टी मी प्रकर्षाने शिकवतो.

Tuesday, February 9, 2016

मानवी मनाबद्दल थोडेफार .......


मानवाच संपूर्ण जीवन हे मन या संकल्पनेन व्यापून टाकल आहे. आपला स्वभाव, वागणूक, व्यवहार, व्यक्तिमत्व हे आपल्या मनाच्या कार्यशाळेत येत. कुठल्याही प्रसंगामध्ये, प्रसंगानुरूप भावना निर्माण करण्याच महत्वाच काम मन करत असते. राग, भीती, आनंद, हर्ष ह्या सर्व भावना मनात प्रसंगानुसार तयार होतात. मानवच मन प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकत असत, घेत आसत ते आपल्यासाठी चांगल पण असेल किंवा वाईट पण असू शकत. वारंवार घडणाऱ्या गोष्टी मनावर खोल परिणाम करतात. काही गोष्टी नकळत मनात उतरतात आणि आपल स्थान पक्क करतात. 
मानवाला एकच मन असून त्याचे दोन कप्पे आहेत एक म्हणजे बाह्यमन अनु दुसरे अंतर्मन. प्रत्येक मनाच कार्य हे वेगवेगळी आहेत. या दोन्ही कप्प्यांमध्ये पुसट आशी रेषा आहे. दोन्ही कप्पे फार महत्वाचे आहेत. त्यांची कार्य हि परस्परांवर अवलंबून आहेत.

बाह्यमन हे चौकस आहे. आपल्यासाठी चांगले काय, वाईट काय हा सारासार विचार करण्याच कार्य त्याच्याकडे आहे. निर्णय घेणे, लॉजिक लावणे ह्या गोष्टी बाह्यमनाच्या कार्य क्षेत्रात येतात. आलेल्या विचाराना अंतर्मनाकडे पाठवण्याच काम हे बाह्यमन करत. पण एकूण मनाच्या १०% एवढाच कप्पा हा बह्यामानाचा आसतो. उरलेला सर्व ९०% भाग हे अंतर्मन असते.
  
अंतर्मन हे अफाट आहे, त्याची ताकत अफाट आहे पण त्याला चांगल काय, वाईट काय हे समजत नाही. सारासार विचार करण्याचे काम त्याचाकडे नाही. आपल बाह्यमन जे त्याला देईल ते सर्व अंतर्मन स्वीकारत आणि त्यानुसार कार्य करत. आपल्या आयुष्यतील सर्व घटनांच रेकॉर्डिंग आपल्या अंतर्मनात होत असते. प्रसंगानुसार भावना निर्माण करण्याच काम पण अंतर्मन करते. आपल्या शरीराच्या सर्व क्रिया अंतर्मन पार पडत. शरीरातील रक्ताभिसरण नियंत्रित ठेवणे, श्वासोच्वास चालू ठेवणे, शरीरात आलेल्या अन्नाला पचवणे व गरजेनुसार वेगवेगळ्या भागाकडून हवे तसे कार्य करून घेण्याच कार्य हे अंतर्मनाच आहे. एकंदर मानवाला सचेत ठेवण्याच काम हे अंतर्मन करत असते.


मन कस काम करते हे आपण बघू. आपण सर्वांनी Titanic हा सिनेमा बघितला असेल. त्या सिनेमा मध्ये जहाजाचा अपघात होतो आणि पुढचा सर्व अनर्थ ओढवतो. माझा प्रश्न जहाचा अपघात का होतो ? जहाजाच्या वर समोरच्याभागाची टेहळणी करण्यासाठी दोन गार्ड बसवलेले असतात. त्यांचा काम असते कि समोर काही अडथला दिसल्यास तशी सूचना अगोदर देणे आणि त्यांच्या सूचनेनुसार जहाजाच्या तळमजल्यातील कामगार काम करत असतात. जहाजाचे सर्व कार्य म्हणजे जहाज चालू ठेवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा हे कामगार हाताळत असतात. तळमजल्यातील कामगारांना जहाज कुठल्या दिशेने जाणार, समोर काय आहे हे काहीही माहित नसते कारण त्यांना ते दिसतच नसते. ते फक्त आलेल्या सूचनांच तंतोतंत पालन करत असतात. 

आपण पण एक जहाजस्वरूपी शरीर वागवत आहोत. शरीर सचेत ठेवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा हि आपले अंतर्मन हाताळत असते. त्याला बाहेरच्या जगाशी काही घेण- देन नसत.चांगल काय, वाईट काय हे समजत नाहीत. ते फक्त बाह्यमनाकडून आलेल्या सूचनांच पालन करत असते, त्या आमलात आणत आसते. बाह्य मानाने दिलेल्या सूचना / विचार सकारत्मक आहेत, नकारत्मक आहेत हे अंतर्मनाला समजत नाही. दोन्ही प्रकारच्या सूचना / विचार अंतर्मनासाठी सारख्याच असतात. दोन्ही प्रकारच्या सूचना ते तेवढ्याच प्रभविपणे आमलात आणत असते.

अंतर्मन सर्व सूचना विचार हे चित्राच्या स्वरुपात बघत असते. त्यामुळे अंतर्मनाला "नाही, नको" असे क्रियापद असलेले वाक्य चित्रात बदलता येत नाहीत. आपण एखद्या व्यक्तीला, एखादे काम करू नकोस असे वारंवार सांगूनही ती व्यक्ती तेच काम करते. आपल्याला हत्तीचा विचार करू नका असे सांगितले तरी आपण हत्तीचाच विचार करतो. कारण हत्ती म्हटले कि  हत्तीचे चित्र अंतर्मनात निर्माण होते पण "नका" या शब्दाचे काहीही चित्र निर्माण होत नाही. वारंवार येणारे विचार, भावनेच्या भरात येणारे विचार थेट अंतर्मनात जातात.

जर तुमचे सकारात्मक विचार अंतर्मनाला मिळाले तर ते सकारात्मक भावना निर्माण करेल आणि नकारात्मक मिळाले तर नकारत्मक भावना निर्माण होतील. सांगायचे तात्पर्य एवढेच कि अंतर्मनाला जसे विचार देऊ, तसे तुमचे व्यक्तिमत बनते.

Wednesday, February 3, 2016

मन असते का ?



सहज कुठेतरी वाचण्यात आले " जग जिंकायचे असेल तर त्या जगातील माणसे जिंका, माणसे जिंकायची आसतील तर त्यांची मने जिंका आणि त्यांची मने जिंकायची असतील तर त्याचं  मन   कसे कार्य करते  ते शिका आणि त्यांची मने कशी कार्य करतात हे शिकायचे असेल तर आपल मन कस कार्य करते हे समजून घ्या ". यावरून एकाच गोष्ट लक्ष्य येते, जगाला  जिंकायचे असेल तर आधी स्व:ताच्या मनाला जिंका.

आपण नेहमी म्हणतो कि मी आज खूप आनंदी आहे, खुश आहे किंवा दु:खी आहे. मला एक विचारावेसे वाटते, जेंव्हा ह्या भावना सांगत असता, त्यावेळी  या सर्व भावनांचा तुमच्या शरीरावर काही फरक पडतो का. म्हणजे आनंदी असता तेंव्हा शरीराला थंडी वाजते का, गर्मी होते का ? किंवा दु:खी असता तेंव्हा शरीराला खाज सुटणे असं काही होत का ? नाही ना. मग आनंद होतो तो कोणाला, दु:ख होते ते कुणाला.  मी म्हणजे कोण, तुमच शरीर की आणखी कुणी. लगेच तुमच उत्तर येईल , मी म्हणजे माझ मन.

माझ्या कार्यशाळेत मी अनेकांना विचारलेला प्रश्न " माणसाला मन असते का? " सर्व डोळे विस्फारून एकच उत्तर देतात " हो, असते ". माझा दुसरा प्रश्न " मन शरीराच्या कुठल्या भागात आसत, त्याचा रंग कुठला आहे, आकार कसा आहे ? " सर्वजण चूप.

आपल्याला मन आहे, पण ते कुठे आहे हे कुणालाच सांगता येत नाही. कुणी मन्हत ते डोक्यात आहे, कुणी सांगते ते हृदयात आहे असे वेगवेगळी उत्तरे ऐकायला मिळतात. सर्व जगाला माहित आहे कि मानवाला मन आहे, पण त्याच शरीरात स्थान कुठे यावर अनेक  मतभेद आहेत.  यावर खूप संशोधन झाली आणि चालू आहे.

वर सांगितल्या प्रमाणे सुख, दु:ख जेंव्हा ह्या भावना  निर्माण होतात, तेंव्हा त्या शरीराच्या विशिष्ट एकाच भागात निर्माण होतात का ? म्हणजे आपण आपला हात दुखतो, पाय दुखतो, डोक दुखते असे बोलतो पण फक्त माझा पाय आनंदी आहे, डोक आनंदी आहे असं  मी कधी ऐकल नाही.  आनंद होतो तो  शरीराच्या सगळ्या अवयवांना होतो तसेच दु:ख होते ते सुद्धा सर्व शरीराला होते. म्हणजे मन हि संकल्पना आपल्या शरीराच्या सर्व भागात आहे. आपल सर्व शरीर मन ह्य संकल्पनेन व्यापलेलं आहे.

निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे मानसाच मन. मनाची अफाट शक्ती ज्याला वापरता आली तो कुठल्याही परीस्थित प्रगती करतो. मानवी मन हे इतके अगाध आहे कि त्याचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासाच्या शाखा आहेत. हा झाला संशोधनाचा विषय.

शास्त्रानुसार मानवाला दोन प्रकारची मने असतात एक म्हणजे बाह्यमन आणि दुसरे अंतर्मन. एकूण मनाच्या १०% भाग हा बाह्यमनाने व्यापलेला आसतो तर ९०% भाग हे मानवाचे अंतर्मन असते. माणसाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, वागणूक, आचार-विचार हे सर्व मनाच्या कार्यभागात येते. मानवाच्या जडणघड्नेत त्याच्या मनाचा मोलाचा वाटा असतो.